Actually एकदम जुनी story आहे. आज अचानक आठवण झाली. लिहायचा मूड होता. म्हटलं बघू स्टोर्या सांगायला जमतंय का?
मी आणि सुन्या त्याच्या scooty वरून फिरायचो तेंव्हाची गोष्ट आहे.सुन्या गाडी हाणायचा आणि मी मागे बसायचो.
So basic point is story.
सुन्याचा घरी phone आला. मी नवीन कॅमेरा explore करण्यात गुंग होतो. आईनी फोन घेतला. (आई बाबा त्यावेळी india तच होते.)
"काही नाही काकू, त्याला फक्त सांगा परवा संध्याकाळची, actually रात्रीची तिकिटे काढली आहेत. 'कट्यार'ची. यशवंतरावला आहे. पुढून पाचवी रांग आहे."
नाही म्हणायचं काही कारणच नव्हते. संगीत नाटक होते म्हणून नाही, पण काळच नाही म्हणायचा नव्हता. एकत्र भटकणे हाच उद्देश असायचा.मग ते coffee shop असो, टेकडी असो किंवा picture, नाटक असो. सुन्याला माझ्या कॅमेरात रस नव्हता म्हणून त्याने फोन करायची तरी तसदी घेतली. नाहीतर direct घरी टपकायचा.
नाट्यगृहात पोहोचलो तर दुसरी घण्टा झाली होती. E११-१२ तिकिटे होती.पुढे गेलो तर already video शूटिंगवाले कॅमेरा सेट करून उभे होते.
"सुन्या जागा चुकली, हे लोक वैताग देणार."
"नाटकंच तुझी लई. तू आत बस, मी बाहेर बसतो. आणि नाटक सुरु झाले कि काही जाणवणार पण नाही."
नाटक चालू झाले. regular interval नि गाणी चालू होती. खान साहेब येत होते, त्यांचे शिष्य येत होते आणि गाऊन जात होते. मधुनच माझे लक्ष त्या video शूटिंगवाल्यांकडे जात होते. चेहऱ्यावर stage वरचा पडलेला प्रकाश आणि dark backgroung , छानच फोटो आला असता.
साधारण इंटर्वलच्या थोडं आधी, exactly आठवत नाही, पण खान साहेबांनी गाणे सुरु केलं, "लागी कलेजवा कटार ". आणि सुरुवातीलाच टाळ्या घेतल्या.काय गातो तो माणूस. भारीच.
"लागी कलेजवा कटार...." ह्याच ओळी वर ३-४ मिनिटे गेली असतील. नेहमीप्रमाणे आलाप आणि इतर गोष्टी चालू होत्या. पण सगळ्यांचे लक्ष खिळवून ठेवले होते.
" सावरिया...सावरिया से हो गये.." उलटून पालटून तीच ओळ चालू होती, खरं तर कडव्याचा climax होता, आणि पुढची anti climax च्या ओळी साठी सर्वजण आतुरले होते.
मी आणि सुन्या त्याच्या scooty वरून फिरायचो तेंव्हाची गोष्ट आहे.सुन्या गाडी हाणायचा आणि मी मागे बसायचो.
So basic point is story.
सुन्याचा घरी phone आला. मी नवीन कॅमेरा explore करण्यात गुंग होतो. आईनी फोन घेतला. (आई बाबा त्यावेळी india तच होते.)
"काही नाही काकू, त्याला फक्त सांगा परवा संध्याकाळची, actually रात्रीची तिकिटे काढली आहेत. 'कट्यार'ची. यशवंतरावला आहे. पुढून पाचवी रांग आहे."
नाही म्हणायचं काही कारणच नव्हते. संगीत नाटक होते म्हणून नाही, पण काळच नाही म्हणायचा नव्हता. एकत्र भटकणे हाच उद्देश असायचा.मग ते coffee shop असो, टेकडी असो किंवा picture, नाटक असो. सुन्याला माझ्या कॅमेरात रस नव्हता म्हणून त्याने फोन करायची तरी तसदी घेतली. नाहीतर direct घरी टपकायचा.
नाट्यगृहात पोहोचलो तर दुसरी घण्टा झाली होती. E११-१२ तिकिटे होती.पुढे गेलो तर already video शूटिंगवाले कॅमेरा सेट करून उभे होते.
"सुन्या जागा चुकली, हे लोक वैताग देणार."
"नाटकंच तुझी लई. तू आत बस, मी बाहेर बसतो. आणि नाटक सुरु झाले कि काही जाणवणार पण नाही."
नाटक चालू झाले. regular interval नि गाणी चालू होती. खान साहेब येत होते, त्यांचे शिष्य येत होते आणि गाऊन जात होते. मधुनच माझे लक्ष त्या video शूटिंगवाल्यांकडे जात होते. चेहऱ्यावर stage वरचा पडलेला प्रकाश आणि dark backgroung , छानच फोटो आला असता.
साधारण इंटर्वलच्या थोडं आधी, exactly आठवत नाही, पण खान साहेबांनी गाणे सुरु केलं, "लागी कलेजवा कटार ". आणि सुरुवातीलाच टाळ्या घेतल्या.काय गातो तो माणूस. भारीच.
"लागी कलेजवा कटार...." ह्याच ओळी वर ३-४ मिनिटे गेली असतील. नेहमीप्रमाणे आलाप आणि इतर गोष्टी चालू होत्या. पण सगळ्यांचे लक्ष खिळवून ठेवले होते.
" सावरिया...सावरिया से हो गये.." उलटून पालटून तीच ओळ चालू होती, खरं तर कडव्याचा climax होता, आणि पुढची anti climax च्या ओळी साठी सर्वजण आतुरले होते.
"सावरिया...सावरिया से हो गये! " हि ओळ चालू असताना माझे लक्ष परत त्या
video वाल्यांकडे गेले तर, एक मुलगी तिथे होती
आणि मुन्नाभाई style मध्ये तिनी
लट कानामागे टाकली. आणि माझ्या
तोंडून 'वाह' गेली. पूर्णपणे offbeat . आणि
"हो गये नैना चार!" तिनी माझ्याकडे पाहिले.
"लागी कलेजवा कटार...."
"लागी कलेजवा कटार...."
आयुष्यात विसरू शकणार नाही असा प्रसंग आहे. जाम shot डोक्यात बसलाय.
काल घरी जाताना वसंतरावांचं लागी कलेजवा कटार चालू होते, आणि किस्सा आठवला. just shared .
काल घरी जाताना वसंतरावांचं लागी कलेजवा कटार चालू होते, आणि किस्सा आठवला. just shared .